
जरा कौतुक ट्वीटर चे !
आजच्या युवा पिढीचे दर्शन घडवणारे खरे साधन मी ट्वीटर ला मानतो ! खरे सांगायचे झाले तर तरुणाच्या अनेक समस्या तसेच अनेक सामाजिक प्रश्न फेसबुक पेक्षा ट्वीटर वर जास्त लोकप्रिय होत आहेत ! बॉम्बस्फोट च्या वेळेस देखील मी पाहिलेले कि दर २ मिनिटाने लोक आपले स्टेटस अपडेट करत होते कि मी मी अंधेरी ला जात आहे कोणाला रस्त्यात सोडू का ? मी डॉक्टर आहे कोणाला मदत हवी आहे का ? फक्त एका टिचकीने एखादी माहिती काही सेकंदात देशाच्या कानाकोपर्यात जाऊन पोहचते ! खरेच किती कौतुक करावे अश्या तंत्रज्ञानाचे !
आजच्या युवा पिढीचे दर्शन घडवणारे खरे साधन मी ट्वीटर ला मानतो ! खरे सांगायचे झाले तर तरुणाच्या अनेक समस्या तसेच अनेक सामाजिक प्रश्न फेसबुक पेक्षा ट्वीटर वर जास्त लोकप्रिय होत आहेत ! बॉम्बस्फोट च्या वेळेस देखील मी पाहिलेले कि दर २ मिनिटाने लोक आपले स्टेटस अपडेट करत होते कि मी मी अंधेरी ला जात आहे कोणाला रस्त्यात सोडू का ? मी डॉक्टर आहे कोणाला मदत हवी आहे का ? फक्त एका टिचकीने एखादी माहिती काही सेकंदात देशाच्या कानाकोपर्यात जाऊन पोहचते ! खरेच किती कौतुक करावे अश्या तंत्रज्ञानाचे !
खरे सांगायचे झाले तर अश्या गोष्टींमुळे अनेक गोष्टीना वाचा फोडता येते ! ज्या लोकांना ब्लोग न लिहिता आपली मते मांडायची असतात सध्या सोप्या भाषेत त्यांच्या साठी ट्वीटर हा एक चांगला उपाय आहे ! त्याचप्रमाणे एकाद्या चालू घडामोडीवर भाष्य करण्या साठी देखील हे एक चांगले साधन आहे ! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे FILMSTAR लोक हे ट्वीटर वर आहेत.. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आपल्या फिल्मस्टार सोबत सरळ थेट संवाद साधता येतो ! फेसबुक पेक्षा ट्वीटर जास्त लोकप्रिय झाले ते याचमुळे !
त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे नाण्याच्या २ बाजू असतात.. त्याचप्रमाणे याची देखील दुसरी बाजू आपल्याला बघायला हवी.. ते म्हणजे चुकीचे वक्तव्य करून काही जणांना त्यासाठी भोगावे देखील लागले आहे! कारण आपण जे बोलतो त्यावर लोक सहमत असतीलच असे नाही ! म्हणूनच मतांबद्दल नाही , तर माहिती देवाण घेवाण करण्यासाठी हेय एक उत्तम तंत्रज्ञान आहे !
त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे नाण्याच्या २ बाजू असतात.. त्याचप्रमाणे याची देखील दुसरी बाजू आपल्याला बघायला हवी.. ते म्हणजे चुकीचे वक्तव्य करून काही जणांना त्यासाठी भोगावे देखील लागले आहे! कारण आपण जे बोलतो त्यावर लोक सहमत असतीलच असे नाही ! म्हणूनच मतांबद्दल नाही , तर माहिती देवाण घेवाण करण्यासाठी हेय एक उत्तम तंत्रज्ञान आहे !
मागील पोस्ट मधे सांगितल्या प्रमाणे आंबोली खून प्रकरण म्हणजेच छेडछाडीचा विरोध करणाऱ्या "किनन - रुबिन " या मित्रांच्या हत्येमुळे सगळे मुंबईकर हादरले होते ! त्या मोहिमेला देखील ट्वीटर मुळे अधिक प्रसिद्धी मिळाली.. नाहीतर त्या दोघा निष्पाप तरुणाचे बलिदान व्यर्थ गेले असते ! एकूणच माहितीची देवाण घेवाण करण्या साठी ट्वीटर हे एक चांगले साधन मानले गेले पाहिजे !
0 comments:
Post a Comment